वाहतूक कोंडी संपवण्यासाठी १ कोटींची ऑफर! काय आहे नेमकं प्रकरण?

जर तुम्ही बेंगळुरूमध्ये राहत असाल किंवा तुम्ही कधी बेंगळुरूला गेला असाल तर तुम्ही बेंगळुरूची वाहतूक कोंडी नक्कीच पाहिली असेल. बेंगळुरूच्या…

रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी केलं नसेल तर तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी(ration card) सरकारकडून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. ई-केवायसी न करणाऱ्यांचे नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता…

शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) सुनावणी होणार आहे. उद्धव यांनी ठाकरे यांना ‘शिवसेना’ हे नाव,…

राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या, पोलीस महासंचालकांकडे तक्रार

राजकीय (political)वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आलीय.…

राज्यात पाऊस घेणार ब्रेक, आता या तारखेनंतरच कोसळणार, IMD चा अंदाज काय?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असणारा पाऊस ब्रेक घेणार आहेत.(active )राज्यातील काही भागांत तुरळक ते मध्यम पाऊस पडणार आहे. परंतु…

मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी हिंदी-मराठी वादावर मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की ते मुंबईत(will) राहून मराठी भाषा शिकतील आणि…

वैतरणा नदी पात्रात अनोळखी पुरुषाचे शव आढळले, मोखाडा पोलिसांचा तपास सुरु

वैतरणा नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.(man) तसेच यामुळे आजूबाजूंच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

शिरसाट-राऊत वाद चिघळला; अब्रुनुकसानीची नोटीस कोर्टापर्यंत जाणार

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा घरातील रुममधील पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(political news) यांनी…

मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार, शरद पवारांनी ‘या’ नेत्याकडे सोपवली जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (political)पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अखेर जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी…

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपली! अत्यंत महत्वाची माहिती समोर

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू केली आहे.(elections)प्रत्येक जिल्ह्यात सरपंच पदाच्या आरक्षणासाठी…