सातव्या मजल्यावरून उडी घेत 23 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, आयटी कंपनीत खळबळ

पुण्यातील हिंजवडी परिसरातून अनेक धक्कादायक घटना सतत समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून या प्रसिद्ध आयटी हबमधून आत्महत्यांचे प्रकार वाढल्याचे…

मोठी बातमी! राज-उद्धव यांच्या तिसऱ्या भेटीचं ठिकाण अन् मुहूर्त ठरला? आता उद्धव ठाकरे…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(political ) रविवारी म्हणजेच 27 जुलै रोजी अचानक ‘मातोश्री’ या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी…

ओला-उबेरला झटका; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठी तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.(provide )अ‍ॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि…

गणेश मंडळांनो लक्ष द्या! नवीन नियमावली जाहीर, अन्यथा बसेल १५ हजारांचा दंड

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी(Ganesh Mandals) यंदाच्या वर्षी एक नवे आव्हान उभं राहिले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारणीसाठी रस्त्यावर किंवा पदपथावर…

महाराष्ट्राची लेक बनली ६४ घरांची राणी! कोनेरू हम्पीला पराभूत करून दिव्या देशमुख बनली बुद्धिबळ विश्वविजेती

महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने विजय मिळवला आहे. कोनेरू हम्पीला हरवून दिव्याने विजेतेपद पटकावले. FIDE महिला (daughter )बुद्धिबळ…

वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सरपंच बापू आंधळेंचा खून; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सरपंच बापू आंधळे यांच्या खून(murdered ) प्रकरणात नव वळण आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)…

मातोश्रीवर राज ठाकरे यांची उध्दव ठाकरे यांच्याशी ऐतिहासिक भेट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण आज घडला, जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची…

राज्यात पावसाचा हाहाकार! अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी, हवामान खात्याचा इशारा

राज्यात पावसाने(Rain ) जोरदार हजेरी लावत नागरिकांना अक्षरशः अडकवले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक शहरांमध्ये पूरपरिस्थिती…

महाराष्ट्र सरकारचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय!

राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त…

महाराष्ट्रावर मोठं संकट, उरले फक्त काही तास, 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर पकडला आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला…