बाबा वेंगा हे नेहमीच भाकिते केली आहे. यातील अनेक भाकिते ही खरी ठरली आहे. (prediction)बाबा वेंगा यांनी नुकतंच एक भाकित केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, आजपासून ९०० दिवसांनी पृथ्वीवरुन उपासमार नाहीशी होईल. नवीन ऊर्जा शोधली जाणार आहे. हे जागतिक उर्जेचं संकट संपवण्यासाठी प्रभावी असेल.यामध्ये न्यूक्लियर फ्यूजन, हायड्रोजन ऊर्जा किंवा क्वांटम बॅटरी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असू शकतो. तिसरं भाकित म्हणजे मानव शुक्र ग्रहावर नवीन जीवनाचा शोध घेईल
बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियातझाला. त्यांचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा दिमित्रोवा होता.लहानपणीच त्यांनी एका वादळी अपघातात आपली दृष्टी गमावली.परंतु त्यांना अशी रहस्यमय शक्ती मिळाली की ती आपले भविष्य पाहू शकली.युरोपमध्ये याला बाल्कनचा नोस्ट्रराडेमस म्हटले जायचे. (prediction)त्यांची अनेक भाकिते कालांतरांने खरी ठरत केली. यामध्ये ९/११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ला आणि कोरोनाचा रोग, २००४ साली विनाशकारी त्सुनामी याचा समावेश आहे.
यानंतर आता बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे. ९०० दिवसांनी म्हणजे बरोबर तीन वर्षांनी जगातील सर्व उपासमार नाहीशी होईल.(prediction) कोणीच उपाशी राहणार नाही. याचसोबत नवीन ऊर्जेचादेखील शोध घेतला जाईल. त्यामुळे २०२८ मध्ये नवीन ऊर्जेचा शोध लागणार असल्याचे सांगितले आहे.बाबा वेंगा यांनी अनेक भाकिते केली की, २०२५ मध्ये युरोप वेगवेगळ्या भागात विभागला जाईल. २०३३ मध्ये समुद्राची पातळी वाढू लागेल. त्यामुळे देश बुडू लागतील.
हेही वाचा :