भारताच्या जबरदस्त प्रहारनंतर पाकिस्तानचे तीन तुकडे होणार?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. (parts)पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावले आहेत. भारताने…

युद्धकाळात लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का? सरकारी योजना बंद होणार

देशाच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना एक महत्त्वाचा (schemes)प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. “युद्धजन्य परिस्थितीत सरकारी कल्याणकारी योजनांचे लाभ मिळत राहतात…

भारत-पाक तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली

सीएच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएच्या मुख्य परीक्षा(exam) पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्या…

भारत-पाकिस्तान तणावामुळे सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर तणाव कमालीचा वाढला असून, त्याचे पडसाद आता देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि सीमावर्ती भागांमध्ये दिसून येत…

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी (Terrorists) तळ उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानी…

भारत-पाक युद्ध झाल्यास ‘या’ वस्तू महाग होतील?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव जर प्रत्यक्ष युद्धात परिवर्तित झाला, तर त्याचे सर्वात मोठे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः कृषी…

इकडे आड तिकडे विहीर; पाकिस्तानला 24 तासांमध्ये दुसरा मोठा झटका

भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर,(freedom) आता बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यसैनिकांनीही पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बलुच लिबरेशन आर्मी…

स्वस्त धान्य वाटपाबाबत सरकारचा मोठा निर्णय! आता हे होणार…

राज्यातील रेशन कार्डधारक(ration card) आणि दुकानदारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मे महिन्यातील अन्नधान्य उचल प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे अनेक…

मसूद अझहरचा थयथयाट, कुटुंबातील १४ ठार झाल्याचा दावा

भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील(family) १४ सदस्य मारले गेल्याचा दावा त्याने स्वतः एका निवेदनाद्वारे केला…

भारताच्या हल्ल्यामुळे क्रिकेट विश्वातही भीतीच वातावरण, PSL सोडून पळणार आंतरराष्ट्रीय खेळाडू?

ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने १० मे पर्यंत ९ विमानतळ(Airport) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा…