आतंकवादी हल्ला झालेल्या पहेलगाममध्ये अडकले कोल्हापूरचे 17 पर्यटक

जम्मू काश्मीरमध्ये झालेली ढगफुटी आणि(stranded) पहलगाम येथे झालेला आतंकवादी हल्ला यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ७५ पर्यटक अडकले आहेत. हे सर्व पर्यटक सुरक्षितस्थळी असून, प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे सांगितले.ते म्हणाले, ‘‘पहलगाममध्ये मंगळवारी जिल्ह्यातील १७ पर्यटक होते. तेथे अतिरेक्यांनी हल्ला केला. यामध्ये देशभरातील सुमारे २८ पर्यटक मृत्युमुखी पडले. यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरूप असून, त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

IPS अधिकारी होताच बिरदेवची वाढली ‘पावर’; बेळगाव पोलिस अधीक्षकांनी थेट पालावर धाडलं अभिनंदनासाठी भेटीचं निमंत्रणया सर्व पर्यटकांना जिल्ह्यामध्ये येण्यासाठी (stranded) आवश्यक ती वाहतूक व्यवस्था करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. हे सर्व पर्यटक सुखरूप असून, ते प्रशासनाच्या संपर्कात आहेत.जिल्ह्यातून गेल्या आठवड्यात विविध पर्यटन संस्थांनी पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये नेले होते.

येथे अचानक झालेल्‍या ढगफुटीमुळे स्थानिक वाहतूक(stranded) विस्कळीत झाली. त्यामुळे पर्यटकांना जवळील रेल्वे स्थानकापर्यंत किंवा बसस्थानकापर्यंत पोहोचणे अवघड झाले होते. या सर्व पर्यटकांना तेथील लष्कराने सुरक्षितस्थळी नेले आहे. तसेच त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे.जम्मू-काश्मीरमधील विविध अडचणींमुळे जिल्ह्यातील पर्यटक तेथे थांबले आहेत. लवकरात लवकर ते स्वगृही परततील, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही सर्व प्रवाशांच्या संपर्कात असून ते सुखरूप आहेत

हेही वाचा :

कोल्हापूर विनयभंगप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी घरात बोलावून मुलीशी अश्‍‍लील चाळे

महिलेने 14 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट दातांनी चावला आणि मग जे घडले ते भयंकरच

उष्णतेच्या झळा अन् गारपिटीचं संकट एकाचवेळी! हवामान खात्याचा 9 जिल्ह्यांना इशारा

शुबमन गिल लवकरच लग्न करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!