भारत सरकारचा डिजिटल स्टाईक पाकिस्तानच्या या OTT कंटेंटवर बंदीचा निर्णय

भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, (content)भारत सरकारने देशातील सर्व OTT प्लॅटफॉर्म्सना पाकिस्तानी कंटेंट जसे की वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट…

समुद्राच्या ‘त्या’ भागात बोट दिसल्यास थेट शूट टू किलचे आदेश

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर(orders) भारतातील विविध महत्वाच्या, संवेदनशील भागात अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थाही चोख तैनात…

सकाळी नाश्तात झटपट बनवा पौष्टिक ‘ज्वारीच्या पीठाचे अप्पे

तुम्हाला सकाळी नाश्त्यात पौष्टिक आणि चवदार पदार्थ खायचा (breakfast)असेल तर ज्वारीच्या पीठापासून अप्पे तयार करू शकता. हे अप्पे झटपट तयार…

Kantara 2 चे निर्माते अडचणीत; AICWA केला एफआयआर दाखल

‘कांतारा २’ च्या चित्रीकरणादरम्यान (film industry)एका ज्युनियर कलाकाराच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केली आहे.…

भारत-पाक तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली

सीएच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएच्या मुख्य परीक्षा(exam) पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्या…

भारत-पाकिस्तान तणावामुळे सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर तणाव कमालीचा वाढला असून, त्याचे पडसाद आता देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि सीमावर्ती भागांमध्ये दिसून येत…

घटस्फोटानंतर समांथाच्या आयुष्यात नवी चाहूल? विवाहित दिग्दर्शकाशी जडले प्रेमसंबंध?

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा(Samantha) रूथ प्रभू पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतर तब्बल चार वर्षांनी तिने इंस्टाग्रामवर पोस्ट…

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी (Terrorists) तळ उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानी…

सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार तब्बल 99 हजार

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा सोन्याच्या दरावर(Gold prices) परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत…

भारत-पाक युद्ध झाल्यास ‘या’ वस्तू महाग होतील?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव जर प्रत्यक्ष युद्धात परिवर्तित झाला, तर त्याचे सर्वात मोठे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः कृषी…