शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजपासून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे.(policy) कृषिपंपांना दिवसा अखंडित आणि स्थिर वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सौरऊर्जेवर आधारित नवे धोरण राबविण्यात येत आहे. पारंपरिक विजेचा ताण कमी करण्यासाठी आणि…