लग्नावरुन परतत असताना बसला अपघात, एकजण ठार तर नऊ जण गंभीर जखमी
लग्न लावून परत येत असताना वरातीच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करत असताना बस झुडुपात शिरल्याने…
Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.
लग्न लावून परत येत असताना वरातीच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करत असताना बस झुडुपात शिरल्याने…
अमेरिका, इस्रायल आणि इराण देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे एलपीजी गॅल सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. तर केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू केला आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर…
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) १७,७४२ पदांची मेगा भरती होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत प्राधान्य मिळणार आहे. महाराष्ट्र…
बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचं प्रमाण वाढलं असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींचं किंवा महिलांचं नंतर काय होतं याबाबत कुठलीही माहिती समोर…
महाराष्ट्रात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून पुणे, ठाणे आणि नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल्स बंद झाली आहेत. लग्नसराईच्या काळात केटरर्स हतबल झाले असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर झाला…
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता हॉटेल व्यवसायिकांसोबत (closed)कॅटर्स व्यवसायिकांनाही बसायला सुरुवात झालेली आहे. रोज हजारो लोकांचे जेवण बनवत असताना आता सध्या तात्पुरती सिलेंडर व्यवस्था आहे. मात्र सिलेंडर संपल्यावर नंतर…
गेल्यावेळी वेळेआधी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान त्यानंतर आता देशासह राज्यात यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज आता समोर आला आहे. या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे. भारत…
नागपूरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे कॅटरिंग व्यवसायिकांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम लग्नसमारंभ, वाढदिवस, सत्कार सोहळे आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे भारतात व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट फटका मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूरमधील हॉटेल व मेस व्यवसायाला बसत आहे. गॅस वितरकांनी पुरवठा थांबवल्याने अनेक हॉटेल्स…
आंतरराष्ट्रीय युद्धाचा महाराष्ट्राच्या अर्थचक्रावर मोठा परिणाम झाला असून, निर्यात थांबल्याने भाजीपाला स्वस्त झाला आहे तर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे सध्या आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाची झळ महाराष्ट्राला लागण्यास…