टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशवर 41 धावांनी मात,
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात (India)बांगलादेशला पराभूत करत सुपर 4 फेरीतील सलग दुसरा विजय मिळवला. भारताने यासह टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम…
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात (India)बांगलादेशला पराभूत करत सुपर 4 फेरीतील सलग दुसरा विजय मिळवला. भारताने यासह टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम…
पितृपक्षात दिवे लावणे ही केवळ एक परंपरा नाही तर(Pitru Paksha) आत्म्यांना शांती देण्याचा एक आध्यात्मिक मार्ग आहे. जेव्हा आपण योग्य ठिकाणी दिवे लावतो तेव्हा आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला…
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास केला जातो. या (Navratri)उपवासाच्या कालावधीमध्ये शारीरिक कष्टाची कामे केल्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. त्यामुळे उपवासाच्या कालावधीमध्ये थकवा जाणवू नये म्हणून फॉलो करा या टिप्स.…
मेष रासमेष राशीच्या लोकांनो आज प्रवासाला जावे(careful) लागले तर, काळजी घ्यावी लागेल, जोडीदाराशी जमवून घ्या वृषभ रासवृषभ राशीच्या लोकांनो आज बरोबरीचे लोक (careful)पुढे जाताना बघून तुमची बरीच घुसमट होईल, तुमच्या…
बदलत्या जीवनशैलीत आरोग्यावर(health) भर देत आहारात विविध बदल करण्याची लोकांना सवय लागली आहे. गहूऐवजी मल्टीग्रेन धान्य, बाजरी, नाचणी, ज्वारी यांचा समावेश केला जातो, जे शरीराला आवश्यक पोषक घटक देतात. विशेषतः…
यंदा महाराष्ट्रात(Maharashtra) मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आणि राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सामान्यत: राज्यात मान्सून ७ जूनच्या आसपास दाखल होतो, परंतु यंदा २६ मे रोजीच पाऊस सुरू झाला. गेल्या…
नवी दिल्ली – अमेरिकेने(America) भारतीय कामगारांसाठी धोरण बदलत त्यांच्यावर मोठे आर्थिक आणि व्यावसायिक आव्हान आणले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसा शुल्क वाढवून वार्षिक 1 लाख डॉलर…
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप(Asia Cup) 2025 चा सुपर 4 सामना रविवार 21 सप्टेंबर रोजी खेळवला गेला. या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तानने 5 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा…
भारतात पैशाचा व्यवहार करायचं म्हटलं की ऑनलाईन पेमेंट(payments) चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. करोडो युसेर्स आपल्या रोजच्या जीवनात UPI चा वापर करत आहेत. 2 रुपयाचा शाम्पू असो किंवा मग…
दिल्ली – राजधानीतील एका प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेतील महिला विद्यार्थिनींवर कथित धर्मगुरू चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांच्याकडून लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले…