Author: admin

एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Bharti Airtel ने त्यांच्या युजर्सना(users) एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने त्यांचा एक रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. तर याच रिचार्ज प्लॅनचा एक नवीन…

पात्र असूनही ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन थांबणार?

शासकीय(government) सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. मात्र, हा लाभ सतत मिळावा यासाठी काही अटींचे पालन आवश्यक असते. शासनाकडून ठरवलेले नियम पाळले नाहीत, तर पात्र असूनही कर्मचाऱ्यांची पेन्शन…

नवी दिल्ली ते पुणे तंदूरकांड ते भट्टीकांड

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अगदी थंड डोक्याने, पद्धतशीर नियोजन करून मागे पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेऊन खुनासारखा खतरनाक गुन्हाएखाद्याने केला तर तो त्याला पचतोच असे नाही. गुन्हा करताना त्याच्याकडून घटनास्थळी अगदी…

अजित पवारांना झटका काँग्रेस म्हणतेय षडयंत्र, शरद पवारांवर गंभीर आरोप

पुण्यातील जमीन खरेदीचा वाद थांबण्याऐवजी वाढतच चालला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या कंपनीत सहभाग असल्याने राजकीय (Political)हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी स्वतः सांगितले की,…

झापूक झुपूक सूरज चव्हाण ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात! लग्नाची तारीख आली समोर

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण आता आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. त्याचं लग्न ठरलं असून त्याची होणारी पत्नी कोण आहे आणि लग्नाची (Wedding)तारीख कधी आहे, याबाबतची…

इचलकरंजीतील तीन शाळकरी मुली बेपत्ता…

इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चिंताजनक घटना घडली आहे. शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता(missing) झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मुलींपैकी दोन १४ वर्षीय मुली एकाच शाळेत दहावीत…

 हृतिक – सुझान यांच्या लग्नाबद्दल मोठं सत्य समोर…

बॉलिवूडचा हँडसम अभिनेता हृतिक रोशन(actor) आणि त्याची एक्स-वाइफ सुझान खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. घटस्फोटाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही या दोघांचे नाते आजही चर्चेचा विषय ठरते. नुकतेच सुझान खानच्या…

मोबाईल वापरणे होणार महाग! ‘या’ कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन वाढणार

मोबाईल(mobile) वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया — त्यांच्या रिचार्ज आणि डेटा प्लान्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोबाईल…

हिवाळ्यात सकाळी खजूर खाल्ल्यामुळे नेमकं काय होईल जाणून घ्या….

हिवाळ्यात शरीराला उष्णता, ऊर्जा आणि पोषणाची गरज जास्त असते. अशा वेळी खजूर (Dates)हा नैसर्गिक आणि स्वादिष्ट पर्याय ठरतो. बाजारात विविध प्रकारचे खजूर उपलब्ध असतात, जे स्वाद आणि गुणवत्तेच्या दृष्टीने वेगळे…

अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास! 

भारत(India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. आज या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने…