AI नावाची चेटकीण आलीये, शिक्षणसंस्था-विद्यापीठांवर प्रश्नचिन्ह, गोविंददेव गिरी महाराजांचे धाडसी विधान
एआय मुळे शिक्षण सोपे झाले आहे. मात्र आता एआयमुळे शिक्षणसंस्था चालतील की नाही असा प्रश्न गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. जगभरात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वेगवेगळ्या…