सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियाची साथ का सोडली?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात तीन सामन्यानंतर जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी तीन दिग्गज खेळाडूंनी टीम इंडियाची साथ सोडल्याने आश्चर्य…