१०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ५० हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु
देशभरातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी (Application)आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन मोठ्या सरकारी विभागांनी भरती जाहीर केल्या असून एकूण 50 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली…