जसप्रीत बुमराहचा सामना करणं का जातंय कठीण? टीम इंडियाच्या विजयानंतर खरं कारण आलं समोर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर टीम इंडियाने धडक मारली आहे. कारण उपांत्य फेरीचा सामना वाटतो तितका सोपा नव्हता. भारताने विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना…