अश्विनीच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र शोककळा; अधुरं राहिलं जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न
अश्विनीच्या जाण्याने कुटुंबासह गाव आणि संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.(grief) शेतकरी कुटुंबातून येऊन करीयरसाठी केलेला संघर्ष आणि तिची मेहनत आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अश्विनीचं स्वप्न अधुरं राहिले असले…