Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

राज्यातील थंडीची चाहूल वाढली! जाणून घ्या कसे असणार हवामान

राज्यात हळूहळू थंडीचा कडाका वाढताना दिसतोय. मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात गारठा जाणवू लागला असून सकाळ-संध्याकाळच्या वेळेस थंडीची(weather) तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात बहुतांशी भागात हवामान कोरडे…

सांगली जिल्ह्यातील विटा येथील भावाच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या गरोदर महिलेचा वेदनादायी अंत

विटा (सांगली): सांगली जिल्ह्यातील विटा शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सावरकरनगरमधील जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात पहाटे आग लागून…

कोरेगाव जमीन घोटाळा पार्थ पवारांचे मौन का?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने आय.टी.उद्योगासाठी खरेदी केलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचे प्रकरण सध्या राज्यभर आणि राज्याबाहेरही गाजते आहे. या संदर्भात अजितदादा पवार,…

उधळलेल्या बैलगाडीच्या धडकेत शर्यतप्रेमीचा मृत्यू, बोरगावच्या ‘श्रीनाथ केसरी’ला गालबोट

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत दुर्दैवी अपघात घडला. शर्यतीच्या उत्साहात अचानक बैल बुजल्याने तीन ते चार बैलगाड्या नियंत्रण सुटून धावपट्टीबाहेर गेल्या आणि त्यात एक बैलगाडी…

नवी दिल्ली ते पुणे तंदूरकांड ते भट्टीकांड

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अगदी थंड डोक्याने, पद्धतशीर नियोजन करून मागे पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेऊन खुनासारखा खतरनाक गुन्हाएखाद्याने केला तर तो त्याला पचतोच असे नाही. गुन्हा करताना त्याच्याकडून घटनास्थळी अगदी…

इचलकरंजीतील तीन शाळकरी मुली बेपत्ता…

इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चिंताजनक घटना घडली आहे. शहरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता(missing) झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मुलींपैकी दोन १४ वर्षीय मुली एकाच शाळेत दहावीत…

सुत दरात वाढीची शक्यता! कापूस दर तेजीत, वस्त्रउद्योग सावध

राज्यातील कापूस बाजारात तेजीचा सूर लागल्याने सुत (cotton)दरात मोठ्या वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रात कापसाच्या दरात मोठी झेप घेतली असून याचा थेट परिणाम सुत बाजारावर होत…

महाराष्ट्रावर नव्या संकटाची चाहूल! पुढचे २४ तास अतिमहत्त्वाचे!

राज्यात (Maharashtra)हळूहळू थंडीचा प्रारंभ झाला असून, पहाटे गारठा आणि दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशीरा सुरू झाली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा उघडिप, कोरडे हवामान,…

तावडे हॉटेलनजीकची स्वागत कमान उतरवली…

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या भावनांशी जोडलेली आणि शहराची ओळख बनलेली तावडे हॉटेल (Hotel)येथील स्वागत कमान आता इतिहासजमा झाली आहे. तब्बल अठ्ठावीस वर्षे पर्यटकांचे स्वागत करणारी ही कमान गुरुवारी रात्री उतरविण्यात आली.…

महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! पुढील 3 दिवस…; शेतकरी चिंतेत

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा थंडी लांबणीवर…