डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 चा लिलाव…
इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये रंगणार आहे. त्यापूर्वी आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामासाठी डिसेंबर २०२६ मध्ये लिलाव पार पडणार आहे. याआधी काही संघांच्या…
इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम २०२६ मध्ये रंगणार आहे. त्यापूर्वी आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामासाठी डिसेंबर २०२६ मध्ये लिलाव पार पडणार आहे. याआधी काही संघांच्या…
राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतनवाढीसाठी गठित त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचे स्वागत करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर(sugar) कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना…
दिवाळीच्या (Diwali)पार्श्वभूमीवर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा नेते राहुल रघुनाथ पाटील यांच्या माध्यमातून भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध मंडळांनी अत्यंत कल्पकतेने व आकर्षक सजावटीने आपले किल्ले…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी सेमी फायनल सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलियाने…
जगभरात कोट्यवधी लोक वापरत असलेल्या व्हॉट्सअॅपने(Whatsapp) आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. गुरुवारी कंपनीने पासकी-बेस्ड एन्क्रिप्शन फीचर लाँच केले असून, यामुळे युजर्सची चॅट हिस्ट्री आणखी सुरक्षित होणार…
शेअर बाजारात काल ३० ऑक्टोबर रोजी घसरण झाली होती. त्यामुळे काही गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज देखील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना (stock market)सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज कोणत्याही शेअर्सची…
सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल व्हाईट हाऊसच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक…
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आई सुनंदा शेट्टी यांच्या प्रकृतीबाबत (health)चिंताजनक बातमी समोर आली आहे. तब्येत बिघडल्यामुळे सुनंदा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आईची तब्येत बिघडल्याची बातमी कळताच…
मुंबईतील पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये घडलेल्या १७ मुलांच्या ओलीस प्रकरणानंतर संपूर्ण शहर हादरले आहे. या धक्कादायक घटनेत रोहित आर्यानं तब्बल १७ निरागस मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत…
अनेकदा आपण घरात जास्त प्रमाणात जेवण बनवतो आणि उरलेले अन्न पुढील दिवशी वापरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतो. विशेषतः भाजी किंवा भात फ्रिजमध्ये(fridge) ठेवून दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची सवय अनेक घरांमध्ये दिसून…