दुबईत श्रीलंकेचा खेळ खल्लास!
भारताने अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरवार प्रथम(scored) फलंदाजी करत 5 विकेट्स गमावून २०२ धावा केल्या. भारताची सुरवात मात्र खराब झाली. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताला गिलच्या रूपात पहिला झटका बसला. आज २६…
भारताने अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरवार प्रथम(scored) फलंदाजी करत 5 विकेट्स गमावून २०२ धावा केल्या. भारताची सुरवात मात्र खराब झाली. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताला गिलच्या रूपात पहिला झटका बसला. आज २६…
आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर(leaders)होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी…
मराठवाडा, सांगली-सातारा भागात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना(farmers)मदत निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचे दौरे चालू आहेत. काल 25 सप्टेंबर रोजी परभणी…
महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता बिहार सरकारने महिलांसाठी(scheme)एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. ही योजना ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य…
देशभरातील सरकारी कर्मचारी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची बऱ्याच (employees)काळापासून वाट पाहत आहेत. जानेवारी ते जून आणि जून ते डिसेंबर या काळात दरवर्षी दोनदा महागाई भत्ता सुधारित केला जातो. या…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि सरकारी शाळांचे कामकाज(Workload) चालवण्यात शिक्षकांसह पालक व स्थानिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने स्थापन केलेल्या विविध समित्यांची संख्या १७वरुन पाचपर्यंत कमी करण्याचा निर्णय खासगी विनाअनुदानित शाळांनाही लागू…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरी हत्तीणीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Court)नांदणी मठ संस्थानमध्ये पुनर्हस्तांतरण आणि कायमस्वरूपी घरवापसीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीसमोर झालेल्या सुनावणीमध्ये वनतारा आणि नांदणी मठ…
राज्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.(rains)परतीच्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे हवामानात पुन्हा मोठा बदल झाला आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत नागरिकांना…
अलिकडे झालेल्या संशोधनानूसार झोपेची कमतरता मेंदूवर (alcohol)मद्याच्या प्रभावाप्रमाणे काम करते असे उघड झाले आहे. सातत्याने झोपे कमी मिळाल्याने आपली एकाग्रता नष्ट होत असते. माणसाची स्मृती देखील कमी होते आणि मूडमध्ये…
कोल्हापूर शहरात अलीकडील काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर(danger)विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी डॉ. गोऱ्हे यांना पुष्पगुच्छ देऊन…