पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय
मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे(farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड…