Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यात असणारे कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार…

महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून उत्पादन…

‘या’ कारणामुळे शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर!

मुंबईवर सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा मारा सुरू असून शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.(government) यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने…

एवढा पाऊस का कोसळतोय? वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम (Meteorologists)असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक परिणाम जाणवतो आहे. या पावसामागचं खरं कारण नेमकं काय, याचा खुलासा पुणे हवामान…

वसंतदादांचे सरकार मीच पाडले! शरद पवारांचा कबुलीनामा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वसंत दादा पाटील यांचे सरकार कुटनितीचा(political updates) वापर करून शरद पवार यांनी पाडले, त्या राजकीय घटनेला जवळपास चार दशकांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यानंतर”पाठीत खंजीर खुपसला”हे वाक्य…

50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

महाराष्ट्रामध्ये 50 हजार कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या(politics) शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून राऊत…

सावधान… धोका वाढला, हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा, हेल्पलाईन नंबर जारी

भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा (automatic weather station)देण्यात आला. मुंबईसह अनेक भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. आता नागरिकांना अत्यंत मोठा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबईत रात्रभर पाऊस सुरू…

19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

महाराष्ट्रातील मुंबईमध्ये रात्रभर सुरू असलेल्या पावसानंतर सोमवारीही मुसळधार पाऊस(Rain) सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड…

ध्वनीप्रदूषणामुळे पोलिसांवर NGT चा ‘दणका’; गणेशोत्सवासाठी नवे नियम लागू!

पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन गंभीररित्या समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात नियम मोडल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी पुणे पोलिस (police)आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सविस्तर कारवाई अहवाल…

मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ,जखमी अवस्थेत आढळली मगर…

रायगड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन देखील विस्तळीत झालं असून बाजारपेठ आणि रस्ते देखील जलमय होताना दिसत आहेत. या मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं…