Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी

जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे…

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे(farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड…

ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

ऑनलाइन(online) असो वा ऑफलाइन, जुगार आयुष्य उध्वस्त करतो यात काही शंका नाही. दरवर्षी ४५ कोटी लोक ऑनलाइन रिअल मनी गेमिंगच्या व्यसनामुळे २०,००० कोटी रुपये गमावतात. यामुळे अनेक कुटुंबे दिवाळखोर झाली…

गणेशोत्सवाच्या तोंडावर पाऊस, हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्याला दिला यलो अलर्ट

श्रावणाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचा(rain) जोर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. आज, 26 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने…

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच आता (preparations)या उत्सवासाठीची तयारी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. गावाच्या, प्रामुख्याने कोकणाच्या दिशेनं निघणाऱ्या अनेकांनाच आता वाढलेल्या पर्जन्यमानाचाही सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या…

संपत्तीवरील हक्कासंदर्भात महिलांना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा; म्हणाले, ‘वडिलांच्या मृत्यूपश्चातही…’

वडिलांच्या मृत्यूपश्चातही विधवा महिलांच्या अधिकारांसंदर्भात उच्च (property)न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अविवाहित, विधवा व परित्यक्ता महिलांना वडिलांच्या मृत्यूपश्चातही त्यांच्या मालमत्तेतून उदरनिर्वाह मिळविण्याचा अधिकार आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.…

नागरिकांनो अलर्ट! ‘या’ आठवड्यात बँका तब्बल ४ दिवस बंद राहणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्टीनुसार २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या आठवड्यात देशभरातील बँका विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँकेशी(Bank) संबंधित महत्त्वाची कामे आधीच उरकून…

‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात CM फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (‘Ladki Bahini’)योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये उपमुख्यमंत्री…

BFला मेसेज करण्यावरून दोन मुलींचा राडा; शाळेचं आवार बनलं अखाडा

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉयफ्रेंडला मेसेज का केला? (argument)असा सवाल करत या क्षुल्लक कारणावरून मुलींमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच…

महाराष्ट्रावर घोंगावतय मोठं संकट; पुढील पाच दिवस धोक्याचे, आयएमडीकडून मोठा इशारा

महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, राज्यात झालेल्या(dangerous)अतिमुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा फटका बसला, शेतात पाणी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं पाहायाला मिळालं. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून…