सोन्यासारखं पिक पाण्यात गेलं! आजीबाईंचा काळीज पिळवटणारा आक्रोश
लातूर : राज्यभरात मुसळधार पावसाने कहर केला असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावं जलमय झाली आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील गुंजर्गा गावात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दहा…