राज्यातील ‘या’ ७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा! अवकाळी पावसासोबत ‘या’ संकटाची भीती
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून नागरिकांना उष्णता, (districts)गारठा आणि अचानक पावसाचा अनुभव येत आहे. भारतीय हवामान विभागाने आता काही जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा इशारा दिला असून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ…