जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या सागरी व्यापारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. या संघर्षामुळे महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाले (countries) असून त्याचा थेट फटका भारताच्या…