Author: admin

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभारा दर्शन बंद

कोल्हापूरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी) मंदिर येथे सध्या (Temple) पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे संवर्धन…

दारू पिणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, युद्धाचा फटका आता दारूलाही बसणार

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता हळूहळू संपूर्ण जगाला (drinkers) बसताना दिसत आहे. या युद्धामुळे इंधन, गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम आता भाजी मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंटसह इतर…

मृत्यूपूर्वी माणसामध्ये कोणते बदल होतात, कसा असतो निधनानंतरचा प्रवास… काय सांगते गरुड पुराण?

वैद्यकीय शास्त्रानुसार, मृत्यूचे काही प्रकार असतात. तसेच, तज्ज्ञ म्हणतात की, मृत्यूपूर्वी आपल्या शरीरात काही बदल देखील होतात. तर मृत्यूनंतर काय होते आणि गरुड पुराण काय सांगते? याबद्दल जाणून घ्या… मृत्यू…

आता तक्रार कुणाकडे करायची? घरपोच सेवा बंद आता गॅस बुकिंगचे नंबरही बंद, नागरिकांचा मोठा संताप

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात गॅस तुटवड्याने नागरिक (Doorstep) पुन्हा एकदा रांगेत उभे ठाकले आहे. नोटाबंदीची आठवण नागरिकांना झाली आहे. भर उन्हात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत आहेत. आतापर्यंत…

21, 25 की 45 दिवस; एलपीजी सिलेंडरची बुकिंग कधी करता येईल?

बाजारात सध्या गॅस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला गॅस मिळण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगविषयी मोठा बदल केला आहे. त्याचा थेट परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलेंडर बुकिंगचे…

 पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

सध्या आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जगावर पाहायला मिळत आहे.(Prices) भारतात इंधनाची आयात होत नाहीये. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहे. याचसोबत एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. इंधन कमी…

 सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

इराण-इस्रायल संघर्षामुळे भारतातील बाटलीबंद पाण्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्याने प्लास्टिक बाटल्यांसाठी लागणाऱ्या पॉलिमरची किंमत 50% पर्यंत वाढली आहे. यामुळे उन्हाळ्यात वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी बाटलीबंद पाण्याची…

एकादशी व्रत म्हणजे काय? दर महिन्याला दोनदा हे व्रत का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण, त्यांचे महत्त्व

एकादशीचे व्रताच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. यामुळे पापे नष्ट होतात आणि पुण्य मिळते. मात्र एकादशीचे उपवास महिन्यातून दोनदा केले जातात. अशाप्रकारे वर्षात 24 एकादशीचे उपवास असतात. तर आपण…

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सध्या युद्धामुळे आयात-निर्यात विस्कळीत झाली आहे. कंटेनर शिपमेंटमध्ये अडथळे निर्माण होत आहे. कच्च्या मालाचे दर वाढले आहेत, तर दुसरीकडे डिलिव्हरी उशिरा झाल्यास करार रद्द होण्याचा धोका वाढलाय. अशात हजारो कामगारांची…

तुमच्या क्रेडीट कार्डची मर्यादा किती असेल, बँका कशा ठरवतात?

बँक तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कशी ठरवते? उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि खर्चाच्या सवयी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांविषयी सविस्तर जाणून घ्या. आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे केवळ प्लास्टिक कार्ड उरले नसून ते…