Category: आध्यात्म

संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच

प्राचीन भारतातील महान तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि कूटनीतीतज्ज्ञ म्हणून ओळखले (ancient India) जाणारे आर्य चाणक्य यांनी आपल्या विचारांमधून समाजाला आजही मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये जीवनातील अनेक महत्त्वाच्या…

पाकिटात पैसा टिकत नाही? मग वास्तुशास्त्रात सांगितलेले हे उपाय एकदा करून पहाच…

अनेकांच्या आयुष्यात एक सामान्य समस्या दिसून येते — कितीही कमाई झाली तरी (common problem) महिन्याच्या शेवटी हातात पैसा राहत नाही. वाढते खर्च, अनपेक्षित गरजा आणि नकळत होणाऱ्या छोट्या चुका यामुळे…

स्वयंपाकघरात चप्पल घालताय? वास्तूशास्त्रानुसार योग्य की अयोग्य? घ्या जाणून

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. त्यामुळे त्यामध्ये दिलेले नियम पाळणे देखील महत्त्वाचे आहे. वास्तूशास्त्रात स्वयंपाकघरात चप्पल घालणे योग्य आहे की अयोग्य हे देखील सांगितले आहे… तर जाणून नियम काय…

श्रीकृष्णाचे हृदय द्वारकेतून जगन्नाथ पुरीपर्यंत कसे पोहोचले?

पौराणिक परंपरेत भगवान श्रीकृष्ण यांच्या देहत्यागाशी जोडलेली कथा (history and mystery) आजही श्रद्धा, इतिहास आणि गूढतेचा संगम म्हणून पाहिली जाते. महाभारताच्या उत्तरार्धात वर्णन केल्याप्रमाणे, द्वारकेजवळील वनात शिकारी जरा याच्या बाणाने…

नव्या वर्षाच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर काय करावे?

धार्मिक मान्यतेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस अत्यंत पवित्र असतो. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर केलेली पूजा, संकल्प आणि शुभ कृत्ये वर्षभर जीवनात सकारात्मक ऊर्जा, यश आणि समृद्धी आणतात. अशा परिस्थितीत हिंदू…

गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, कर्जातून मिळेल झटपट मुक्ती, पैशांची आवकही वाढेल

हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण असलेला गुढीपाडवा नववर्षाची सुरुवात (Hinduism) मानला जातो. नवीन वर्षाच्या आगमनाचा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च रोजी…

गुड न्यूजने सुरू होईल आजचा दिवस, पण 1 चूक टाळाच! वाचा आजचं भविष्य

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा मानवी जीवनावर परिणाम (constellations) होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे जन्मकुंडलीच्या आधारे वेगवेगळ्या कालखंडांसाठी भविष्यवाणी केली जाते. दैनंदिन राशीभविष्य हे त्यातील सर्वात लोकप्रिय प्रकार मानले जाते. कारण ते…

गुढी पाडव्याच्या दिवशी का खातात कडुनिंबाची पानं?, फार कमी लोकांना माहीत असेल हे कारण

यंदा 19 मार्च 2026 रोजी गुढी पाजवा असून हिंदू नववर्षाची सुरूवात होत आहे. देवांचा गुरु बृहस्पती या वर्षाचा राजा असेल. या मंगलदिनी कडुलिंब खाण्याची अनोखी परंपरा आहे, जे आपल्या जीवनातील…

 या तीन ठिकाणी कधीही राग करू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय सांगतात?

भारतीय इतिहासातील महान तत्त्वज्ञ (human nature) आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे Chanakya यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये मानवी स्वभावाबद्दल अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा विचार म्हणजे रागावर नियंत्रण…

गुढीला कडुनिंबचं का लावला जातो? काय आहे यामागचं कारण व तो कसा लावावा पाहुयात.

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवणारा अत्यंत महत्त्वाचा सण (Hindu New Year) असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा १९ मार्च रोजी राज्यासह देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा…