राज्यातील उपमुख्यमंत्रिपद काढून टाका; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हंबरडा मोर्चा दरम्यान उद्धव ठाकरे(political updates) यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. गुलमंडीवरील जाहीर सभेत बोलताना ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते सरकारच्या दोन…