50 हजार कोटींच्या ‘लेटरबॉम्ब’ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्रामध्ये 50 हजार कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या(politics) शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून राऊत…