घोषणा नकोत, कृती हवी!….
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली नजीकच्या आग्रा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात बोलताना केली आहे.…