ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी!
AI चॅटबोट ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. सॅम ऑल्टमॅन AI बाबत सतत काही ना काही विधान करत असतात. अनेकदा त्यांनी केलेल्या…
AI चॅटबोट ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. सॅम ऑल्टमॅन AI बाबत सतत काही ना काही विधान करत असतात. अनेकदा त्यांनी केलेल्या…
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसाठी शास्त्राने प्राणघातक हल्ला(attacked) केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव…
राज्यातील पोलीस भरतीची(recruitment) तयारी करणाऱ्या तरूणांसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता ज्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार…
Moto Pad 60 Neo शुक्रवारी भारतात लाँच(launched) करण्यात आला आहे. कंपनीने हा नवीन टॅब्लेट बजेट रेंजमध्ये लाँच केला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, Moto Pad 60 Neo केवळ एकाच स्टोरेज…
भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी मैदानावरील खेळीमुळे नव्हे तर आफ्रिकेतील त्याच्या अविस्मरणीय प्रवासामुळे. सचिनने सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ(Video) शेअर करत जंगलात…
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : रविवारी दुबई येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय होल्टेज क्रिकेट(cricket) सामना होणार आहे आणि इकडे महाराष्ट्रात या क्रिकेट सामन्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. पहलगाम येथे भारतीय…
इचलकरंजी : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय(School), शासकीय खो खो स्पर्धा मंगळवार दि. 9 सप्टेंबर, 2025 या दिवशी इलेव्हन क्रीडा मंडळ येथे पार पडल्या. या स्पर्धेत…
बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात शनिवारपासून मुसळधार पावसाचा(rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांवर होणार असून, इथं अतिमुसळधार पावसाचा…
महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीवर पुन्हा (rains)एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १३ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह…
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ (price)होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चांदीच्या दरात देखील सतत वाढ होत आहे. भारतातील सोन्याच्या किंमती लाखोंच्या घरात पोहोचल्या आहेत. भारतात आज 13…