निवडणूक लढवायची मग ५०० शब्दात निबंध लिहा, अन्यथा…, आयोगाचा नवा नियम काय?
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय. मुंबई,(contest) पुण्यापासून ते लातूरपर्यंत २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षातील स्थानिक कार्यकर्ते, नेत्याकडून तिकिटासाठी लॉबिंग केले जातेय. काही ठिकाणी अद्याप जागावाटप न…