५ दिवस घरात पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन, दुचाकीवरून थेट कार्यलयात, पाहा व्हिडिओ
उल्हासनगरमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला असून (protest)नागरिकांचा संयम आता अक्षरशः संपत आल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या तब्बल पाच दिवसांपासून अनेक भागांमध्ये नळांमधून एक थेंबही पाणी आलेलं नाही. पाण्याच्या टाक्या…