लाल फितीचा कारभार…,.म्हणे गतिशील सरकार!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी सरकार तुमच्या दारी, गतिशील सरकार, आता महाराष्ट्र थांबणार नाही, महायुती सरकारची ही टॅग लाईन आहे. ऐकायला चांगली, आश्वासक वाटणारी! पण तरीही”सरकारी काम आणि सहा महिने थांब”ही सर्वसामान्य जनतेने…