बळीराजा पुन्हा संकटात! पुढचे ७२ तास धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळीचा इशारा
महाराष्ट्रात अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.(Warning) हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात…