सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, पत्रात नेमकं काय?
बीड जिल्ह्याच्या राजकारणात निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस प्रज्ञा खोसरे यांच्यापासून धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पत्रातील गंभीर आरोपांवर प्रज्ञा…