मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव….
लोणावळ्यात मुसळधार पावसातही चोरट्यांनी धाडसी चोरी(Theft) केली आहे. भांगरवाडी परिसरातील दोन वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये चोरी करून तब्बल ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा रोख आणि सोन्याचा ऐवज चोरून नेला गेला. पहिली…
लोणावळ्यात मुसळधार पावसातही चोरट्यांनी धाडसी चोरी(Theft) केली आहे. भांगरवाडी परिसरातील दोन वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये चोरी करून तब्बल ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा रोख आणि सोन्याचा ऐवज चोरून नेला गेला. पहिली…
महापालिकांच्या निवडणुकांसाठीची(elections) प्रारुप प्रभाग रचना अंतिम झाली असून राज्यभरातील तब्बल 29 महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. त्यामुळे आता ख-या अर्थानं राज्यात…
हिंदी सिनेविश्वात स्वतःची खास ओखळ निर्माण करणारी अभिनेत्री(Actress) रवीना टंडन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रवीना हिने 1991 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं…
‘साथ निभाना साथिया’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील जुनी गोपी बहू विवाहबंधनात(married) अडकली आहे. जिया मानेकने टीव्ही अभिनेता वरुण जैनसोबत लग्न केले आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत…
आईच्या मृत्यूला (death)अनेक वर्ष झालीत पण अद्यापही नाही मिळाला मृतदेह… स्वतःला सर्वांपासून दूर केल्यानंतर कसं आलं अभिनेत्रीच्या आईला मरण.., अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं नक्की काय घडलेलं.अभिनेते कबीर बेदी यांनी 4…
राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)अजित पवार हे त्यांच्या राजकीय भूमिकांबरोबरच प्रशासकीय कामं करुन घेण्याची जाण आणि मिश्कील विधानांसाठी ओळखले जातात. अनेकदा पत्रकारांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नांना अजित पवारांनी अगदीच खोचक उत्तरं…
आरोपीने प्रथम त्याच्या भावाला मारले. त्यानंतर त्याने त्याच्या वहिनीशीच लग्न(married) केलं. त्यांना दोन मुलीही झाल्या. मात्र आता त्यानेच त्याच्या तीन मुली आणि पत्नीला नदीत फेकून दिलं. उत्तर प्रदेशच्या बहराइच येथून…
सरकार अनेक योजनांद्वारे विधवा महिलांना (women)आर्थिक मदत आणि सामाजिक सुरक्षा पुरवते. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर राज्य सरकार पुरस्कृत योजना यांसारख्या…
ही अभिनेत्री 21 ऑगस्ट रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. काही वर्षांपूर्वी तिने शोबिझ जगाला कायमचा निरोप दिला आणि आता ती दोन मुलांची आई आहे. अभिनय सोडूनही ती…
उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. फेसबुकवर झालेली मैत्री(friendship) प्रेमात बदलली, त्यातून लग्नापर्यंत मजल गेली. पण लग्नानंतर पतीने पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने तरुणी थेट सासरच्या घरासमोर आंदोलनाला…