Category: शेती

अतिवृष्टीमुळे डोळ्यांत पाणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी…..

महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस(rain) थैमान घालत असून, मराठावड्यासह अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर, लातूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये गावं, घरं, शेती सगळं पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…आता शेती खर्च होईल कमी

शेतीसाठी(farming) लागणाऱ्या वस्तू आणि जैव-कीटकनाशके आणि खतांवरील जीएसटी दरात कपात केल्याने शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या किमतींमध्ये सर्वात वेगाने वाढ झाल्यामुळे…

“साखर कारखानदारांचा निर्णय; गाळप हंगाम वेळेआधी सुरू, शेतकऱ्यांना प्रतिटन जास्त भावाची हमी”

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे.(sugarcane)राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदा लवकरच गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. तर यंदा भाव काय असेल याविषयीचा अंदाजही समोर येत आहे.शेतकऱ्यांसाठी…

“एआय शेतीसाठी ठरणार गेमचेंजर; ऊस उत्पादनात 40 टनांनी वाढ

राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या ऊस शेतीत उत्पादन(production) वाढवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर गेमचेंजर ठरणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने…

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे(farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड…

पचनासाठी अधिक फायदेशीर कोणतं? गाईचं की म्हशीचं दूध जाणून घ्या

गाय आणि म्हशीच्या दुधाचे स्वतःचे फायदे आहेत. पण पचन आणि(digestion) मूत्रपिंडाच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणते दूध हलके आणि सुरक्षित मानले जाते? शक्ती आणि उर्जेसाठी कोणते दूध चांगला पर्याय आहे? या लेखात…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीला (farmer)जबर फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार तब्बल 9 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून 22 जिल्ह्यांत परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री…

शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी’, BJP नेत्याचा अजब सल्ला

राज्यामध्ये मागील चार महिन्यांत 740 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी (farmer)आत्महत्या केली आहे. राज्यामध्ये जोरदार पावसामुळे लाखो एकरवरील शेतमालाचं नुकसान झालं आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने शेतकऱ्यांना एक…

अतिवृष्टीने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांची तातडीच्या मदतीची मागणी

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने(rains) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा अन् पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने…

पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या….

भारतात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 2,481 कोटी रुपयांचे मोठे अभियान सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करतील. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 1…