Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची मागणी – उमाकांत दाभोळे

इचलकरंजी, दि. ८ ऑक्टोबर : इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्त होऊन सेवा बजावत असलेल्या आणि नियुक्तीपासून एक वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना(employee) चालू आर्थिक वर्षातील दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे,…

महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका…

महावितरणमधील (Mahavitaran)सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसांचा संप पुकारला होता. राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून महावितरणने आपत्कालीन नियोजन पूर्ण केले…

पेन्शन होणार दुप्पट! 11 वर्षांनी चमत्कार होणार?

सेवानिवृत्तधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचारी पेन्शन(Pension) योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन ₹1,000 वरून ₹2,500 करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला बेंगळुरू…

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर….

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(sisters)योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची पात्र महिलांना आतुरतेने प्रतीक्षा होती. राज्य सरकारने आता ही रक्कम लवकरच देण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.सामाजिक न्याय विभागाने महिला व बालविकास विभागाला सप्टेंबर…

सरन्यायाधीशांचा अवमान…! ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: खजुराहो मंदिर संकुलातील भगवान विष्णूंच्या मूर्ती. बद्दल, मनात कोणताही हेतू न ठेवता केलेल्या मिश्किल टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (Chief Justice)भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा एका ज्येष्ठ वकिलाने…

कोथिंबिरीला सोन्यासारखा भाव; एका जुडीचा भाव ऐकून डोळे पांढरे होणार,किंमत तरी काय?

अतिवृष्टीने राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेताला तळ्याचं स्वरुप आलं.(valuable)खरीप पिकांचंच नाही तर भाजीपाल्याच मोठं नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला आहे. तर ज्या ठिकाणी उत्पादन झालं. त्या…

कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे

खोकल्याचा त्रास जाणविल्यानंतर देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे(Health)नागपुरात दाखल १३ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून आलेल्या ३६ पैकी १३ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात प्राथमिक…

बळीराजाला मोठा दिलासा! ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर, पाहा कसं होणार वाटप

राज्यात अलीकडील अतिवृष्टी-महापूरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर(Package)मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले. पूरग्रस्त भागांना तातडीची मदत, शेती-पशुधन पुनर्प्रस्थापना आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी…

महाराष्ट्र पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये होणार मोठा बदल, देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स (uniform)ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री साठी अभिनेता अक्षय कुमारने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारने केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरच नाही,…

गौतमी पाटील कार अपघात प्रकरणात मोठं ट्विस्ट

पुण्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला होता,(accident)तिच्या कारने रिक्षाला धडक दिली, या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातासंदर्भात…