Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

ध्वनीप्रदूषणामुळे पोलिसांवर NGT चा ‘दणका’; गणेशोत्सवासाठी नवे नियम लागू!

पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन गंभीररित्या समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात नियम मोडल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी पुणे पोलिस (police)आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सविस्तर कारवाई अहवाल…

मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ,जखमी अवस्थेत आढळली मगर…

रायगड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन देखील विस्तळीत झालं असून बाजारपेठ आणि रस्ते देखील जलमय होताना दिसत आहेत. या मुसळधार पावसामुळे जनजीवन जसं…

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फूट उघडणार

मुंबईसह राज्यभरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक शहरांना रेड व यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना(Koyna), नवजा, महाबळेश्वरसह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून…

गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ, रक्कम वाचून डोळे होतील पांढरे!

जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या (jewelry)विम्यात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंडळाने विम्यामध्ये वाढ केली आहे. किती आहे यंदाच्या विम्याची किंमत जाणून घ्या.गणरायाच्या आगमानच्या तयारीला आता सुरुवात झाली.…

पुढील 48 तास धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा

मुंबईकरांसाठी पुढचे दोन दिवस अतिशय गंभीर ठरणार असल्याचा इशारा हवामान(Weather) विभागाने दिला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान…

गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, खांदेकरांना पुढे सरकण्यासाठी दोरखंड बांधला

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालीये.दरम्यान, पावसामुळे मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झालीये. नांदेडमधील मुखेडमध्ये पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अंत्ययात्रा(Funeral procession)…

सर्किट बेंच च्या माध्यमातून न्याय पक्षकारांच्या दारापर्यंत

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : न्यायपालिकेच विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्यांना परवडणारा न्याय असला पाहिजे आणि तो पक्षकारांच्या दारापर्यंत गेला पाहिजे या न्यायिक तत्त्वांचा परिपाक म्हणजे सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सुरू झालेले मुंबई उच्च…

राहुल गांधी यांची बिहार यात्रा आणि निर्वाचन आयोगाचा खुलासा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या. प्रचंड बहुमत प्राप्त करून जानेवारी 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आले. लोकसभा निवडणुकीत…

मध्यरात्री अपघाताचा थरार; मद्यधुंद कारचालकाने ६ जणांना उडवलं

छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री उशिरा मद्यधुंद(Drunk) अवस्थेत कार चालवणाऱ्या एका तरुणाने अक्षरशः थैमान घातलं. पदमपुरा ते समर्थनगर या परिसरात घडलेल्या या घटनेत एकूण सहा जणांना वाहनाने उडवलं गेलं असून,…

‘दादा तुमच्यावर प्रेम करतो’ म्हणत विवाहितेने टाकला नवरा, पुढे….

जेव्हा ती सत्यमच्या बहिणीला भेटली, त्यावेळी ती म्हणाली की, दादा तुमच्यावर भरपूर प्रेम करतो. म्हणून विवाहितेने नवरा, पदरात दोन मुलं आहेत, याचा मागचा पुढचा विचार केला नाही. थेट नवऱ्याला(husband) सोडण्याचा…