Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….

बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोकणात (Konkan)जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सव काळात रेल्वेचे तिकीट मिळणे म्हणजेच भाग्य म्हणावे लागते. अनेकांना तिकीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.…

शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी….!

विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त आणि संस्कार देऊन उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट-गाईडची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये (schools)स्काऊट-गाईडची अंमलबजावणी…

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या आश्रमशाळेतील भयानक प्रकार…

आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात विविध जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थाना मिळणाऱ्या सुविधा प्रमुख्याने अन्नाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा(Poisoning) झाली आहे.…

श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यती

इचलकरंजी : पंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे(boat race) आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठिक ४ वाजता पंचगंगा…

15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्या दुचाकी किंवा(Apply) चारचाकी वाहनावर अद्याप HSRP बसवलेली नसेल, तर १५ ऑगस्ट २०२५ ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार, या तारखेपर्यंत HSRP नंबर प्लेट…

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली

सणासुदीच्या आधीच साखरेच्या दरात २-३ रुपयांची वाढ.(pockets)उत्पादन घट आणि खर्चवाढीमुळे दरवाढ.गणेशोत्सवात मिठाई महाग होण्याची शक्यता.ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखर…

सावधान! राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस; १६ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून,(alert)हवामान विभागाने १२ ऑगस्ट रोजी राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची…

15 ऑगस्ट रोजी राज्यात या ठिकाणी मांस विक्रीला बंदी

15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस विक्री बंद ठेवण्याच्या(places)निर्णय काही महापालिकांनी घेतला असून त्यामुळे राज्यभरात आता नवा वाद पेटला आहे. अनेकांना मांस-मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पटलेला नसून त्यामुळे…

आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?

बाबासाहेब आंबेडकरांकडे हा प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्यांनी नेमका सल्ला दिला याबद्दलची माहिती दिली आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये स्वत:ला झोकून देत काम करणाऱ्यांमध्ये आचार्य अत्रेंचा नाव आवर्जून घेतलं जातं. लेखक, कवी,नाटककार, संपादक,…

या टोपी खाली दडलय काय या मुकुटाखाली दडलय काय?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार (politics)येऊन सात महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या सात महिन्यात महायुती मधील घटक पक्षांतील काही मंत्र्यांच्या कुरबुरी वाढलेल्या आहेत. स्वातंत्र्य…