अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात….
जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित (agriculture)शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत.…