अतिवृष्टीने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांची तातडीच्या मदतीची मागणी
मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने(rains) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा अन् पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून हाताशी आलेली पिके वाहून गेली. त्यामुळे सरकारने…