अतिवृष्टीमुळे डोळ्यांत पाणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी…..
महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस(rain) थैमान घालत असून, मराठावड्यासह अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर, लातूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये गावं, घरं, शेती सगळं पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा…