भारताचं टेन्शन वाढलं ! तेल, गॅस नंतर आता हे मोठं संकट? हातात पैसा टिकणार कसा?
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या औषध उद्योगाला मोठा फटका बसत आहे. कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत, तसेच पुरवठा साखळीत व्यत्यय आणि शिपिंग खर्चात वाढ झाली आहे. यामुळे औषधांच्या निर्मितीचा खर्च…