इचलकरंजीत जनतेचा सवाल — “महापालिकेचे अधिकारी एक दिवस तरी आलिशान गाड्या सोडून दोन चाकीवर फिरून दाखवावेत!”
इचलकरंजी (प्रतिनिधी) — इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते, उपरस्ते आणि गल्लीबोळांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत खराब होत चालली आहे(condition). खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, धूळ आणि पावसात तयार होणारे चिखलाचे डबके यामुळे नागरिकांचे…