सर्किट बेंच च्या माध्यमातून न्याय पक्षकारांच्या दारापर्यंत
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : न्यायपालिकेच विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्यांना परवडणारा न्याय असला पाहिजे आणि तो पक्षकारांच्या दारापर्यंत गेला पाहिजे या न्यायिक तत्त्वांचा परिपाक म्हणजे सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सुरू झालेले मुंबई उच्च…