भारताचा सर्वात मोठा निर्णय, युद्ध सुरू असतानाच प्लॅन बी…तेलाची टंचाई होणारच नाही!
परिसरातील तणाव वाढल्यामुळे जगभरातील इंधन बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. आणि यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता इतर देशांवरही दिसू लागला असून भारतानेही परिस्थितीचा अंदाज घेत खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.…