Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?
मोबाईल रिचार्ज प्लॅन्समधील 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीबाबत देशभरातून ग्राहकांच्या तक्रारी वाढत होत्या. अखेर या मुद्द्याची दखल केंद्र सरकारने घेतली असून टेलिकॉम कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना “मासिक प्लॅन” म्हणून विकल्या…