हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
महाराष्ट्राला यंदा पावसाने जोरदार झोडपून टाकलं आहे. राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक पडल्यामुळे खरीप हंगामाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठे झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पसरल्यामुळे शेती…