ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त केले आहे. या दोन महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे १७ लाख ८५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले असून…